सद्बुद्धी द्या प्रार्थनास्व. अर्णव खैरे या तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्राला हळहळला आहे. मारहाणीच्या घटनेनंतर आत्महत्या करण्यास अर्णवला भाग पाडणारी परिस्थिती ही अत्यंत वेदनादायी आहे. काही राजकीय पक्ष आणि नेते समाजात तेढ निर्माण करणारी प्रक्षोभक विधाने करत आहेत. लोकांच्या भावना भडकवणाऱ्या अशा वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या विषारी वातावरणाचाच परिणाम अर्णव खैरे यांच्या या दुःखद घटनेत दिसूनRead more

