महाराष्ट्र आता थांबणार नाही!महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे आशिर्वाद आणि जनतेच्या दृढ विश्वासामुळे उभे राहिलेले महायुती सरकारने आज आपल्या यशस्वी कार्यकाळाचे पहिले वर्ष पूर्ण केले असून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात महायुती सरकारने विकास, सुशासन आणि जनकल्याण या प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत प्रगतीची नव नवीन शिखरे गाठली आहेत.आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याRead more


