वरळी येथील एच.एस.एन.सी. विद्यापीठ सभागृहात पीपल फॉर वरळी फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी, वरळी विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागरिक संवाद कार्यक्रमास उपस्थित राहिलो.
सदर प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधून स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मुंबईच्या सुधारणेसाठी सूचना घेतल्या.
यावेळी माझ्यासह एम.टी.बी. चे संपादक श्री किरण शेलार, वरळी विधानसभा अध्यक्ष/संयोजक श्री दीपक सावंत, श्री सुरेंद्र दुग्गड, तसेच श्री मुकेश खेतवानी, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














Leave a Comment