या संविधानाचा पुरेपूर उपयोग करुन या देशाच्या, या समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास, उन्नती आणि प्रगती कशी पाहोचवायची याचं उत्तम उदारहण म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी जी…..Read more
या संविधानाचा पुरेपूर उपयोग करुन या देशाच्या, या समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास, उन्नती आणि प्रगती कशी पाहोचवायची याचं उत्तम उदारहण म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी जी…..Read more
100 Days of Development & Commitment!
I am proud to present my 100-day report card at the hands of Hon’ble CM Shri Devendra Fadnavis Ji during the budget session. Grateful for his appreciation of my pro-people initiatives and dedication to public service.
My vision for Andheri (West) is clear—development, transparency, and action!Read more
मुंबईत वाढत्या आणि सतत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या कामामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून १५ मीटर रुंदीपेक्षा कमी रुंदी असणारे रस्ते मास्टिक असफाल्ट मध्ये करण्याची आग्रही मागणी आज विधानसभेत केली. यावेळी मी उपस्थित केलेल्या मागण्याच्या अनुषंगाने तपासून उचित कारवाई केली जाईल असे, उद्योग मंत्री मा. श्री. उदय सामंत जी यांनी यावेळी सांगितले.Read more
मुलुंड टोल नाक्यावरील एका अनधिकृत होर्डिंगसंदर्भात आज विधानसभेत प्रश्न विचारले …Read more
दिशा सालियनचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला. सुरुवातीला पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे निष्कर्ष काढले होते आणि या प्रकरणात कोणतीही पुढील कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी डिसेंबर २०२२ मध्ये स्थापन केली. या प्रकरणाबाबत केवळ राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर जागतिक स्तरावरही गोंधळ आणि संशयाचे वातावरण आहे. तिच्या मृत्यूपूर्वी पार्टी आयोजित केली होतीRead more
दिशा सालियान प्रकरणात महाविकास आघाडीतील तत्कालीन मंत्री जबाबदार; भाजप आमदार अमीत साटम यांचा गंभीर आरोपRead more
हाथी चले अपनी चालकुत्ते भौंके हजार… टीव्ही ९ मराठी या वृत्त वाहिनीशी संवाद साधताना…Read more
मुंबई महाराष्ट्रात अनधिकृतपणे राहून मोठ्या प्रमाणावार गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्या बांग्लादेशी आणि रोहिंग्याच्या संदर्भात महत्वाचा प्रश्न आज विधानसभेत उपस्थित केला. पोलीस जेव्हा बांग्लादेशींना अटक करतात तेव्हा इंडिअन पासपोर्ट ॲक्ट 1946 आणि फॉरेनर्स ॲक्ट 1950 अंतर्गत त्यांच्यवर कारवाई करतात. या कायद्यानुसार त्यांना 8- 10 दिवसात जामीन मिळतो. खटला 4-5 वर्ष चालतो आणि हे बांग्लादेशी या काळात त्यांचेRead more
An important question was raised in the Legislative Assembly today regarding Bangladeshis and Rohingyas who are illegally residing in Maharashtra and committinglarge-scale criminal acts.Read more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Email: ameetsatam@yahoo.com