अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या ‘अंधेरी सब-वे’ मध्ये पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आज मंत्रालयात आदरणीय राज्यमंत्री (नगर विकास) श्रीमती माधुरी मिसाळ जी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष बैठकीत आमदार मुरजी पटेल जी यांच्यासह सहभागी झालो. सदर बैठकीत अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले की, मुंबई शहरालाRead more


